जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याऱ्या अग्नी-२ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नी-२ या जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्राची काल रात्री ओदिशाच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्राचा मारा रात्रीच्या वेळेत २...

भारताची हरनाझ संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची हरनाझ संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. १९९४ मधे सुश्मिता सेननं, तर २००० मधे लारा दत्तनं हा किताब पटकावला होता. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज...

नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही,तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकार केवळ सरकार चालवण्याच्या उद्देशानं नाही, तर देशाचा कायापालट करण्याच्या उद्देशानं सत्तेवर आलं असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज...

9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी 9 ते15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. सुमारे सात हजार 500 खंडांमधून निवडलेले...

मोसमी पावसाची पुढची वाटचाल होण्यासाठी येत्या दोन दिवसात परिस्थिती अनुकूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगण-कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग,तसच बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ओदिशाच्या काही भागात, नैऋत्य मोसमी पावसाची पुढची वाटचाल...

उपराष्ट्रपतींनी केले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित क्रांतीकारकांचे स्मरण

उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाची आवश्यकता सर्व वंचितांचे सबलीकरण करण्याची मागणी अंत्योदय आणि सर्वोदय या तत्वानुसारच मार्गक्रमण करावे : उपराष्ट्रपती भारत प्रत्येक बाबतीत 2022 पर्यंत आत्मनिर्भर झालाच पाहिजे : उपराष्ट्रपती नवी दिल्ली...

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत ११ सुवर्ण पदकांसह ४३ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह ४३ पदकं मिळवली आहेत. पुरुषांच्या F64...

हिंसाचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी केंद्र सरकारकडून महिलांसाठी मदत क्रमांकाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसेविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांकरता विशेष दूरध्वनी मदत क्रमांकाचं उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज केलं. ७८२ ७१७ ०१ ७० हा विशेष...

प्रधानमंत्र्यांकडून देशाला आत्मनिर्भर करण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे नवं अभियान आणि या अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषणा केली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ...