तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी गणनेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात यंदाच्या वन्यप्राणी गणनेला आज सुरुवात झाली. 60 हजार हेक्टर क्षेत्रफळाच्या या व्याघ्र प्रकल्पात येत्या 27 तारखेपर्यंत गणनेचे काम चालणार आहे. पहिल्या...
टेनिसपटू सानियाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींनी स्वप्नांचा पाठपुरावा केला – अनुराग सिंह ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केले आहे, असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी...
शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, असं मेधा पाटकर यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यवस्थेमुळे शेतकरी,शेतमजूर,आणि कामगार नागवला जात आहे,त्याकडे लक्ष दिलं जात नाही,असं नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.त्या सोलापूरमधे वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. शेतकऱ्यांसाठी किमान...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ आज लोकसभेत मांडलं जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरीकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ सादर केले जाणार आहे. काही निवडक श्रेणीतील अवैध स्थालांतरितांना सवलत देण्यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करणं हा या विधेयकाचा उद्देश आहेत....
भारतीय रिसर्व बँकेचा केंद्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारला २०१९-२० या लेखा वर्षासाठी, ५७ हजार १२८ कोटी रुपये, अतिरिक्त निधी म्हणून हस्तांतरित करायला, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं मंजूरी दिली आहे.
बँकेच्या केंद्रीय...
संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलवलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्यासाठी या...
देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं – एम.व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ‘शाश्वत विकासाची उद्दिष्ट, स्थानिक पातळीवर’ या विषयावर पंचायत राज मंत्रालयानं नवी...
सार्क व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताची पाकिस्तानवर टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्क व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर टीका केली आहे. या व्यासपीठावरून मानवतावादी मुद्यांवरुन चर्चा अपेक्षित असताना पाकिस्ताननं त्याचा गैरवापर करत राजकीय चर्चा...
लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थितीत देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीत पासिंग आऊट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज देहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी (IMA) येथे कॅडेट्सच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली.
नियमित अभ्यासक्रमाचे 152 आणि तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाचे 135, यात सात मित्र देशांतील 42 कॅडेट्स मिळून...
पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अटल भूजल योजनेचा आज नवी दिल्लीत प्रधामंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ...











