टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर पाच धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड  इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर पाच धावांनी विजय मिळवला. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के.एल. राहुलनं...

कोविड महामारीच्या काळात प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या काळात, प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, अचूक वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे लाखोंचे प्राण वाचण्यास मदत झाली असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग...

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्र एम. व्यंकय्या नायडू यांनी  सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. हा...

द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे सरचिटणीस के. अंबळगन् यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रविड मुन्नेत्र कळहम पक्षाचे सरचिटणीस के. अंबळगन् यांचं आज सकाळी चेन्नैत वार्धक्यानं निधन झालं. ते 97वर्षांचे होते. गेली काही वर्षं ते आजारी होते. तमिळनाडू विधानसभेत ते...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा गोव्यासह सर्व राज्यांना फायदा होईलः प्रल्हाद जोशी

जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाचे उच्चाटन, तिहेरी तलाकचे गुन्हेगारीकरण व एखाद्या व्यक्तीला 'दहशतवादी' म्हणून नियुक्त करण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती, हे निर्णय सरकारच्या गेल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात पथ-दर्शक ठरले आहेत. संसदीय...

स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतचा सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतचा सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत जहाजाच्या जलावतरणाचं लक्ष्य ठेवण्यात आलं असल्याचं संरक्षण मंत्रालयाने सांगितल आहे. विक्रांतची...

‘अनिवासी भारतीय, भारतातील परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या विवाहाची अनिवार्यपणे नोंदणी करावी’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय, भारतातील परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या विवाहाची भारतात अनिवार्यपणे नोंदणी केली जावी असं भारतीय कायदा आयोगानं एका अहवालात म्हटलं आहे. याबाबत २२व्या कायदा...

NCC-PM च्या प्रधानमंत्री वार्षिक मेळाव्याला, प्रधानमंत्री संबोधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदानावर होणाऱ्या NCC-PM अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रधानमंत्री वार्षिक मेळाव्याला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी संबोधित करतील. यंदा एनसीसी आपल्या स्थापनेचं...

टाळेबंदीच्या काळात मराठी विज्ञान परिषदेनं एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या लागू असलेल्या बंदच्या काळात सर्वसामान्य नागरिकांनी  आपल्या मोकळ्या वेळाचा उपयोग वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी करावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेनं एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आखला...

तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ६२ सुवर्ण पदकांसह १२४ पदकं भारताच्या खिशात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं आत्तापर्यंत १२४ पदकं पटकावली आहेत. भारताने काल ५४ पदकं पटकावली. यात २८ सुवर्ण, १९ रौप्य, आणि...