कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळ रोखण्यासंदर्भात मंत्री गटाची स्थापना
नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळ रोखण्या संदर्भात कायदेशीर आणि संस्थात्मक ढाचा तपासण्यासाठी सरकारने 24-10-2018 च्या आदेशानुसार मंत्री गटाची स्थापना केली आहे.
महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ सोसावा...
देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे.
देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली...
संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून, कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संरक्षण मंत्री राजनाथ...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेआणि राणी वेलू नाचियार यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि भारतातल्या ब्रिटीश वसाहतीविरूध्द लढणाऱ्या राणी वेलू नाचियार यांची आज जयंती आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. या...
फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा
नवी दिल्ली : केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा आज केली. याअंतर्गत फेरीवाऱ्यालांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. पानवाले,...
७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, करदात्यांसाठी नव्या आयकर रचनेत अनेक करसवलती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना आयकर भरणाऱ्यांसाठी विविध सवलतींची घोषणा केली. त्यानुसार नव्या कर प्रणाली अंतर्गत सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना प्राप्तिकर लागणार नाही. यापूर्वी ही...
आतापर्यंत मालदीवमधील 818 अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले, ज्यात एसीसी मालदीवच्या 29 अधिकाऱ्यांचाही समावेश
नागरी सेवांच्या योग्य वितरणासाठी सनदी अधिकाऱ्यांनी डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारावे - महासंचालक व्ही. श्रीनिवास यांनी केले आवाहन.
लोकांच्या जीवनात सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी संघभावना आणि ज्ञानाची परस्पर देवाणघेवाण आवश्यक - व्ही....
कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून वीर सैनिकांना मन की बात मधून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक आणि वीर मातांना अभिवादन केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशवासियांना संबोधित...
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था ८०० अब्ज डॉलरस् पर्यंत विस्तारेल- निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटरनेटची वाढती उपलब्धता आणि लोकांच्या उत्पन्नात होणारी वाढ, यामुळे २०३० पर्यंत, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था ८०० अब्ज डॉलरस् पर्यंत विस्तारेल, अशी आशा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन...
लोकशाही ही भारतात केवळ एक प्रक्रिया नसून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि कणाकणात भिनलेली असल्याचं प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही ही भारतात केवळ एक प्रक्रिया नसून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि कणाकणात भिनलेली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. विधीमंडळ अध्यक्षांच्या ८२ व्या अखिल भारतीय परिषदेच्या...










