देशभरातील उष्णतेच्या लाटेबाबत सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेच्या लाटेच्या प्रकरणांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेशी संबंधित रोगांवरील मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश...
देशात अजूनतरी कोरोनाची चौथी लाट आली नसल्याचा ICMR चा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत अलिकडे वाढ नोंदली असली तरी या घटनेला चौथी लाट म्हणता येणार नाही असं भारतीय वैद्यक संशोधन संस्थेनं स्पष्ट केलं आहे.
संस्थेचे अतिरिक्त महासंचालक समीरण पांडा...
केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ जनतेनं लाभ घ्यावा- रावसाहेब दानवे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ जनतेनं लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त काल जालना तालुक्यातल्या रामनगर इथं...
प्रधानमंत्री उद्यापासून जर्मनी, डेनमार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जर्मनी, डेनमार्क, फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वर्षातला त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. तीन दिवसांच्या या दौऱ्यात, सर्वप्रथम जर्मनीमध्ये बर्लिन...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी राज्यपालांनी संचलनाचे...
एलआयसीद्वारे ४ ते ९ मे दरम्यान देशातली सर्वात मोठी समभाग विक्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एलआयसी अर्थात भारतीय जीवन वीमा महामंडळाचा IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्री पुढच्या आठवड्यात होणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणारी ही समभागांची प्राथमिक विक्री ९ मे...
देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. कोल इंडियाकडे ५६ मेट्रिक टनांहून कोळशाचा साठा आहे आणि सिंगरेनी कंपनीकडे ४ मेट्रिक...
जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या...
ओबीसी आरक्षणप्रश्नी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती करणार, कपिल पाटील यांचं आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाचा विषय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोचवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं. ते काल पालघर इथं...
न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याची गरज असून त्यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली...











