श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचतील. २१ तारखेला राष्ट्रपतीपदी आरुढ झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. उद्या...

इराणचे लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येच्या निषेधार्थ इराकच्या प्रधानमंत्र्यांनी इराकमधे तीन दिवसांचा दुखवटा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा कमांडर कासीम सुलेमानी, इराकी मिलिशिया नेता अबू महदी अल मुहंदस, तसेच आणि इतर जण मारले गेल्यानंतर इराकचे प्रधानमंत्री आदिल अब्दुल महदी...

होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती क्षेत्राचं मुख्यद्वार असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला  युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची माहिती फ्रान्सनं काल दिली. फ्रान्स, जर्मनी, इटली,...

तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं मिळवली १४ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं १४ पदकं मिळवली असून यात ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन...

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील...

इराणला गेलेलं पहिलं पथक भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणला गेलेल्या ५८ यात्रेकरूंचं पहिलं पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झालं. वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर या...

भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं चीनच मत

नवी दिल्‍ली : भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं मत चीननं व्यक्त केलं आहे. मात्र 15 जून ला सरहद्दीवर झालेल्या चकमकीला भारत जबाबदार असल्याची भूमिका...

इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध – एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना त्यांची योग्यप्रकारे तपासणी केल्यानंतर सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज सांगितलं. यांसंदर्भात राज्यसभेत आज त्यांनी...

इटलीमधे कोरोनामुळे ३४९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधे कालच्या दिवसात कोरोना विषाणूमुळे ३४९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यापासून इटलीमधे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन हजार १५८ झाली आहे. गुरुवारपासून कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची...

जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यासाठी विरोध असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करायला आपला विरोधच असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केला आहे. यासंदर्भात ब्रिटनने मांडलेल्या कराराच्या मसुद्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यीय...