बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी – कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता...
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध शिथिल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध, कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुन्हा शिथिल केले आहेत. यासंदर्भातला आदेश काल सरकारनं जारी केला. त्यानुसार...
महिलांना निर्भयपणे जगण्यास बळ देणारे ‘शक्ती विधेयक’ – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : सामाजिक बांधीलकी आणि महिलांचे मानसिक आरोग्य जपत महिलांना जलदगतीने न्याय देणारे त्यांना निर्भयपणे जगण्यास बळ देणारे शक्ती विधेयक असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
दूरदृश्यप्रणालीद्वारे मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान...
रोहयो अंतर्गत नगरपंचायतींचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक – रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे
मुंबई : रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायतींप्रमाणेच नगरपंचायतींचाही या योजनेत समावेश करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिले.
रोहयो विभागाची आढावा...
राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची...
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ
प्रवेशिका १५ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा...
इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न
मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्या मुंबईत बोलत होत्या. दहावी आणि बारावीच्या...
राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वर्ग मंगळवार पासून सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविद्यालयातले प्रत्यक्ष वर्ग उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ते आज साताऱ्यात...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजन केले
नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्या दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच...
राज्याच्या एनसीसी संचालनालयाच्या कठोर परिश्रमामुळे ‘प्रधानमंत्री ध्वज’ – क्रीडामंत्री सुनील केदार
मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने सात वर्षानंतर मोठ्या फरकाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री ध्वज’ चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त...










