महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी राज्यपालांनी संचलनाचे...
सरकारने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यामुळेच मराठा आरक्षणाच्या वैधतेवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब- मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई : राज्य शासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांसाठी (एसईबीसी) आरक्षण कायदा केला. त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून मराठा समाजाला न्याय दिला. सरकारने सर्व...
आज महात्मा ज्योतिराव फुले यांची १३० वी पुण्यतिथी
मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांचे सत्यशोधक...
अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर...
मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने...
‘बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी 18 सप्टेंबर पर्यंत त्रुटींची पुर्तता करावी’
मुंबई : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने राज्यातील स्वयंसेवी संस्थांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. ऑनलाईन क्र. 714 ते 993 असे एकूण 280 अर्ज सादर केलेल्या संस्थांच्या प्रस्तावामध्ये आढळलेल्या...
एसटी कामगारांच्या विविध संघटनांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : एस. टी कामगार संघटनांशी टप्प्याटप्प्यानं चर्चा करून राज्यसरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. एस. टी. कामगारांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपाबाबतच्या प्रकरणाची...
नागरिकांनी कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आणि लसीकरण वाढवण्याचं राजेश टोपे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोविड 19 च्या रुग्ण संख्येमध्ये गेल्या 2-3 दिवसात दुपटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधांविषयी निर्णय घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुरू गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : शीखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा दिल्या...
विधानसभा निवडणुकीसाठी ‘म्हैसूर शाईच्या’ ३ लाखांहून अधिक बाटल्या
मुंबई : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात 'म्हैसूर शाईच्या' तीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे.
मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच १५ सेकंदांमध्ये तिचा...
हा घ्या पुरावा ! सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे दृकश्राव्य चित्रण
मुंबई : साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह...









