विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली
मुंबई : विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी सदस्य दिवंगत तुकाराम नारायण माताडे तसेच माजी सदस्य दिवंगत पांडुरंग जयरामजी हजारे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला...
‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसंच अधिकाधिक पात्र व्यपक्तिंना या योजनेचा लाभ मिळावा, याकरता २ ते ८ डिसेंबरपर्यंत...
महाराष्ट्राने देशाला दिला सर्वाधिक जीएसटी महसूल; १५ टक्क्यांच्या हिश्श्यासह देशात अग्रस्थानी – वित्तमंत्री सुधीर...
मुंबई : देशपातळीवरील जीसएटीच्या महसूल संकलनात महाराष्ट्राने १५ टक्के हिस्सा नोंदवला असून देशात महाराष्ट्र यामध्ये अग्रस्थानी असल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
देशात सन २०१८-१९ मध्ये जीएसटी...
मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर चक्रीवादळामुळे केरळ आणि कर्नाटकात पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम हळूहळू...
दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : पूर्वी अपंग व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना असायची. अंगभूत प्रतिभेची जाणीव करून दिल्यामुळे दिव्यांगांमध्ये आज नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. दिव्यांगांची सेवा ही ईशसेवा मानून विविध समाज घटकांनी कार्य...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये मृत चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत
4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह वाटप- जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर : अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील मयत झालेल्या चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्याचबरोबर आजअखेर...
मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही- महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, असं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळत असले तरी त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं...
सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही – काँग्रेस नेते विजय...
मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात सत्ता ही लोकहितासाठी राबवायला हवी. मात्र जर का सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालं असं...
शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन
मुंबई : केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू शबरीमला येथे जात असतात. या...
राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक बँक, एडीबी बॅंक प्रतिनिधींची सांगली, कोल्हापूर पूरपरिस्थिती पाहणीनंतर बैठक
मुंबई : जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन...









