राज्य विधीमंडळाच्या हिवाळी आधिवेशनात पहिल्याच दिवशी सरकारकडून विधानसभेत १६ हजार १२० कोटी रुपयांच्या पुरवणी...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी आधिवेशन नागपुरात सुरु झालं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं विधानसभेत सोळा हजार एकशेवीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. पूरग्रस्त भागासाठी ४ हजार ५०० कोटी...

वळीवडे येथे पोलंडवासीयांचा ऐतिहासिक अन् भावनिक सोहळा! भावनिक नात्याबरोबरच उद्योग व्यवसायात आता पोलंडची गुंतवणूक

कोल्हापूर : फेटे बांधून फुलांची उधळण ढोल ताशांच्या निनादात औक्षण करत कोल्हापूरकरांनी पोलंडवासियांचे वळीवडे येथे स्वागत केले. ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्यात पोलंडवासियांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला. या भावनिक नात्याबरोबरच...

मुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटी रूपयांच्या देणग्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून...

मुंबई : आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाचा सन्मान राखत विविध संस्था आणि...

हरविलेल्या, निराधार मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई :  श्रद्धानंद महिलाश्रम संस्थेत दाखल निराधार किंवा हरवलेल्या मुलांचा ताबा मिळावा यासाठी त्यांचे पालक किंवा नातेवाईकांनी सबळ पुराव्यासह 30 दिवसांच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास...

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर

मुंबई दि. 26 : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची ज्येष्ठ सदस्य कालिदास नीळकंठ कोळंबकर यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी समारंभाला...

केवळ स्वच्छताच नाही तर शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई : केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा...

रोहयो अंतर्गत नगरपंचायतींचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक – रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे

मुंबई : रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायतींप्रमाणेच नगरपंचायतींचाही या योजनेत समावेश करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून या  दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिले. रोहयो विभागाची आढावा...

पूरग्रस्तांच्या स्थलांतरणास सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पूर नियंत्रणासाठी कर्नाटकशी समन्वय : आज रात्री अलमट्टीचा विसर्ग 5 लाख क्युसेक कोल्हापूर : पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून ३५ लाख ८ हजार रुपये...

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गति पद्धतीने सुरू असून 25 नोव्हेंबर, 2019 पासून 106 प्रकरणात 35 लाख 8 हजार 500 रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे...

महाराष्ट्रात भाजपा सेनेनं १६१ जागा जिंकत सत्तेचं सोपान गाठलं

मुुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा- शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं असून हरयाणामध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा-...