कलाकारांसाठी ‘सांस्कृतिक केंद्र’ तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : मुंबईत अनेक क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध कलाकार येत असतात. या कलाकारांना भेटण्यासाठी, समन्वयासाठी 'सांस्कृतिक केंद्र' तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी...

मराठा आरक्षणातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधित जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी आढावा घ्यावा, आणि या संदर्भातली माहिती तात्काळ सादर करावी, असे निर्देश, गृहमंत्री दिलीप...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार...

श्री गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी

मुंबई : श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी उद्योग मंत्री...

पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमधे राज्यातल्या सहा जणांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राज्यातल्या ६ जणांना हा सन्मान मिळाला आहे. त्यात रजनिकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांना हा...

भाजपाचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई...

मुंबई (वृत्तसंस्था) : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं...

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक ऊर्जा विभागाने केली आहे.  राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला  यामुळे गती मिळणार असून  २०० मेगावॅट  वीज आणि...

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत शिवसेनेशी औपचारिक आणि अनौपाचारिक अशा दोन्ही चर्चा सुरु असून, आमच्यात संवाद सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या निवासस्थानी दिवाळीमिलन या...

आर्थिक गणनेची माहिती संकलित करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाद्वारे देशामध्ये 7व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात देखील आर्थिक गणना करण्याचे काम दि. 26 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करण्यात...