वैविध्यपूर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

बोरिवली येथे गढवाल भातृ मंडळाच्या वतीने आयोजित मुंबई-उत्तराखंड महोत्सवाचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतिने नटलेला आहे. विविध राज्य आणि दुर्गम भागातील नागरिक देशाच्या कोणत्याही प्रदेशात...

मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसीड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे व पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी  विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या...

सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा...

आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात आदरांजली

मुंबई : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली आमदार मानसिंग...

कोरोनाशी लढण्याबरोबरच विकास कामांना वेग देण्याचे प्रयत्न स्तुत्य

ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ठाणेवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करताना विकास कामांचा वेगही हळूहळू वाढविणे स्तुत्य...

बुलंद शहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त...

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने गरोदर मातेस पुनर्जन्म!

मुंबई (वृत्तसंस्था) : अलिबाग, रायगड, : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी श्रीमती  कांबळे  यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या...

इंटरनेटचा सदुपयोग व्यवसाय, ज्ञान वृद्धीसाठी करावा सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास नको – गृहमंत्री अनिल देशमुख...

मुंबई : इंटरनेट हे माहिती मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे साधन असून  त्याचा उपयोग ज्ञान, व्यवसाय वृद्धीसाठी करावा. कोणाच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अथवा समाजातील शांती आणि एकता बिघडविण्यासाठी करू नये, असे...

राज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

मुंबई : पर्यावरण, आरोग्य, प्लास्टिक-मुक्त भारत, जनसेवा यांसह विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या भामला फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या नविनीकृत संकेतस्थळाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. २४)...

बचत गटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन

‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’चे ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले उद्घाटन मुंबई : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत...