राज्यात पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

मुंबई : राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 51 लाख 69 हजार 292...

राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सर्वत्र कोरोना नियमांचं पालन करत शांततेत मतदान सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ३८२ ग्रामपंचायतीसाठी आज दुपारी...

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक...

कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज होत असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून काम करत आहोत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या महिन्याच्या...

मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध सुविधांच्या निर्मितीसह विकासकामांना गती देणार – पालकमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातील कामांचा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. सन 2021-22 च्या आराखड्यानुसार उपनगर जिल्ह्यात सुविधांच्या...

‘स्वाध्याय’ उपक्रमात महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थी सहभागी

मुंबई: महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय (SWADHYAY) - स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजनेची सुरूवात ३ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आली होती....

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर...

प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेसच्या वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मुंबई : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पर्यावरण...

कृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा...

ओकिनावाची झेस्टमनीसह भागीदारी

ग्राहकांना सुलभ ईएमआय सुविधा देण्यासाठी आले एकत्र मुंबई : ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर भर असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने भारताचे आघाडीचे एआय-संचालित ईएमआय फायनान्सिंग व 'बाय नाऊ, पे लेटर'...