‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ उपक्रमाची २५ जानेवारीपासून कोल्हापूर येथून सुरूवात –...

मुंबई : विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था, यांचे प्रश्न विविधस्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवता यावे म्हणून ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात २५ जानेवारी २०२१ पासून कोल्हापूर...

राज्यातील पूर-संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात राज्य वॉटर ग्रीड स्थापन करण्याची गडकरी यांची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारला  राज्यात वारंवार येणाऱ्या पूर संकटावर मात करण्यासाठी राज्य वॉटर ग्रीड स्थापन  करण्यासाठी विस्तृत...

हिंगणघाट पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथे घडलेल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. पंचवीस वर्षांच्या शिक्षिकेला जाळून मारण्यात आल्याच्या या घटनेने समाजात...

चंद्रपूर, गडचिरोलीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधले वर्ग ४ ऑगस्टपासून सुरू होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पुढच्या मंगळवारपासून सुरू आहेत. राज्यात कोरोना विषाणूचे संकट पाहता सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहेत. मात्र, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या...

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार मुंबई, दि. ८ : कोवीड-१९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोवीड १९ अर्थात कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व...

पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) :  अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण करावी.  आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून व दु:ख...

नीला सत्यनारायणन यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; राज्याने कुशल प्रशासक, संवेदनशील साहित्यिक गमावला – उपमुख्यमंत्री...

मुंबई : सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी...

प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेसच्या वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मुंबई : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पर्यावरण...

काँग्रेसनं केली तीन नगरसेवकांची हकालपट्टी

मुंबई : विधानसभा निवडणुकामध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत, नंदुरबारमधल्या नवापुर नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची काँग्रेस पक्षानं हकालपट्टी केली. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही कारवाई केली...

औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही – जिल्हाधिकारी कार्यालयाचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालानं दिली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे. पोलिस...