गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीमधून दोघा नक्षलवाद्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही नक्षलवादी एटापल्ली इथल्या सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात ग्रामसभा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. या...

विद्यार्थ्यांसाठी ‘ट्रायबल सिक्युरिटी फोर्स’ निर्माण करणार – राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची माहिती

मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्यातील शारीरिक क्षमतेचा विचार होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे असून या विद्यार्थ्यांसाठी'ट्रायबल सिक्युरिटी...

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे सर्वात मोठे योगदान पण केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्नभावाची वागणूक – मुख्यमंत्री...

मुंबई : पंतप्रधानांनी कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेल वरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला, मात्र महाराष्ट्रासारख्या  देशाच्या विकासात...

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवरही तोडगा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांची 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी चर्चा मुंबई : विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, असे...

भटक्या विमुक्तांसाठीच्या योजना युद्धपातळीवर राबविणार : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार

भटक्या विमुक्तांसाठी राबविण्यात येणाऱ्‍या योजना प्राधान्याने राबवा – भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष दादा इधाते    मुंबई : राज्यातील भटक्या विमुक्त या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठीच्या योजना प्राधान्याने राबवा,...

जनगणना 2021’ ची तयारी सुरु; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘प्री-टेस्ट’

पहिल्यांदाच होणार ऑनलाईन पद्धतीने माहितीचे संकलन मुंबई : भारताच्या ‘जनगणना 2021’ च्या पूर्वतयारीअंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम (प्री-टेस्ट) ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हैद्राबादकडे प्रयाण

मुंबई : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी...

राज्यात मंगळवारी ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना...

नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सिंधू महोत्सवाचे’ आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले आणि  सावंतवाडी इथं  पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत...