राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला – मुख्यमंत्री
मुंबई : दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त...
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न...
येत्या १५ दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा- पालकमंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे दिल्या.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे...
राज्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून प्राथमिक अहवाल मागविण्यात आला...
महसुली कर व करेतर रक्कम भरण्यासाठी ‘ग्रास महाकोष’ मोबाईल ॲपची निर्मिती
मुंबई : महसुली कर व करेतर रक्कम भरणा करण्याची सुविधा देणाऱ्या ग्रास महाकोष (gras mahakosh Maharashtra) या अँड्रॉइड मोबाईल ॲपची निर्मिती महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागरे संचालनालयाने केली असून...
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
मुंबई : सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत दि. 01 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
सन 2021-22 या वर्षात शैक्षणिक,...
सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगर : सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात...
‘हिरकणी महाराष्ट्राची’ योजनेंतर्गत उत्कृष्ट जिल्हास्तरीय बचत गटांना 2 लाख रुपये पारितोषिक (विशेष वृत्त)
मुंबई : बचतगटातील महिलांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना 'हिरकणी महाराष्ट्राची' योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील 10 बचत गटांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर तालुकास्तरावरील 10 बचत गटांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येते. महाराष्ट्र...
विदर्भात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट, रब्बी पिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भात काल संध्याकाळनंतरही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी, तूर यांसह रब्बी पिकं आणि भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं...
राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वर्ग मंगळवार पासून सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविद्यालयातले प्रत्यक्ष वर्ग उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ते आज साताऱ्यात...