केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. देशातल्या पहिल्या कन्या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेय ज्योतीबांचं आहे. जाती-आधारित सापत्न...
‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २१४ विमानांनी ३२ हजार ३८३ प्रवासी मुंबईत दाखल
१५ जुलैपर्यंत आणखी ५२ विमानांनी येणार प्रवासी
मुंबई : परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत...
येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात परवा...
चेंबूर येथील इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल महिनाभरात सादर करा
मुंबई :- मौजे-चेंबूर या शासकीय जमिनीवर ३४ इमारतींचे पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे. उर्वरित १२ इमारतीसंदर्भात शासनाची परवानगी न घेता ज्या बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे,...
सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी जाहीर केलेले आंदोलन स्थगित
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री संदर्भातल्या निर्णयाविरोधात होणारं आंदोलन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थगित केलं आहे. या निर्णयाला अण्णांनी विरोध केला होता. तसंच...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस र. ग. कर्णिक यांचं वृद्धापकाळानं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस आणि कामगार नेते 'रमाकांत गणेश कर्णिक' यांचं आज वृद्धापकाळानं मुंबईत वांद्रे इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते....
मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : एसईबीसी, अर्थात मराठा उमेदवारांना शैक्षणिक प्रवेश, आणि सेवाभरतीसाठी ईडब्ल्यूएस, अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यासाठी उमेदवारांना उत्पन्नाच्या आधारावर प्रमाणपत्र...
राज्यात शनिवारी दिवसभरात ८ लाख ११ हजार ५४२ नागरिकांचं लसीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यानं पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली आहे. शनिवारी दिवसभरात ४ हजार ४०० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ८ लाख ११ हजार ५४२ नागरिकांचं लसीकरण...
निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज
किनारपट्टीवर संपूर्ण सावधानता,एनडीआरएफ तुकड्याही तैनात
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत व्हीसीद्वारे बैठक
मुंबई : निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा...
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शासनाचा मोठा दिलासा
संबंधित पोलिसांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहण्याची मुभा – गृहमंत्री अनिल देशमुख यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य...









