मुंबईत पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेतील सर्व कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांची कामं वेगाने...
राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६५ हजार ७०० क्विंटल अन्नधान्य तर २९ लाख ४६ हजार...
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ते २७ मे पर्यंत राज्यातील १ कोटी ४७ लाख ५३ हजार ७२८...
राज्यात सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही – दीपक केसरकर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.
सरकारी शाळा बंद करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसून अशा...
नाशिक दुर्घटनेची चौकशी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल...
राज्यात ओमायक्रॉनचे काल आणखी ६ रुग्ण आढळले
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉन संसर्ग झालेले काल आणखी सहा रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यात या रुग्णांची संख्या आता ५४ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांपैकी मुंबईत विमानतळावरच्या तपासणी दरम्यान चार...
राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकदिलाने लढा दिला तर सीमा प्रश्न नक्कीच सुटेल, असे मुख्यमंत्र्याचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकदिलानं आणि एकत्रितपणे लढा दिला तर सीमा प्रश्न नक्कीच सुटेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष आणि...
लातूर महानगरपालिका शहरात ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर महानगरपालिकेने ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता दिली आहे.
काल झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासह विविध ३४ विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर विक्रांत...
कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात टस्कर हत्तीचा वावर वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात गेल्या काही दिवसापासून टस्कर हत्तीचा वावर वाढला आहे. गवसे इथं काल रात्रीच्या सुमाराला टस्करनं धुडगुस घालत शेडसह काही गाड्यांचं नुकसान केलं. टेक...
लॉकडाऊनच्या काळात मुंबई पोलिस जवानांना बारा तासाच्या शिफ्टनंतर २४ तासाची विश्रांती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन संपेपर्यंत मुंबई पोलिसातल्या जवानांना बारा तासाच्या शिफ्टनंतर २४ तासाची विश्रांती मिळणार आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयानं ही माहिती दिली आहे.
५५ वर्षावरच्या सर्व पोलिसांना घरीच थांबण्याचे...
ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
पुणे : ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल या नवीन इलेक्ट्रीक वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील प्रकल्पाला भेट देऊन...









