राज्यात मंगळवारी ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना...
तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाचा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना लाभ
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन
मुंबई : तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या प्रकल्पातील चार उपसा...
फलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार – मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची माहिती
भंडीशेगाव येथे फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचे उद्घाटन
पंढरपूर : पारंपरिक शेतीबरोबरच फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे. फलोत्पादनामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. त्यामुळे फलोत्पादनाच्या योजनांसाठी निधीत वाढ केली जात...
सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगर : सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात...
MPSC कडून पुढच्या वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं पुढच्या वर्षी घेतल्या जाणार असलेल्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक आज आयोगानं जाहीर केलं. यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढच्या वर्षी २ जानेवारीला, तर...
आत्महत्या केलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सकारात्मक असल्याची अनिल परब यांची विधानसभेत...
मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी महामंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या ५७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सकारात्मक आहोत असं आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट...
मुळा धरण प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्ती तत्काळ हाती घ्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई : मुळा प्रकल्पांतर्गत कालवे नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रम तत्काळ हाती घेण्यात यावा. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले.
मुळा प्रकल्पांतर्गत...
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नामंजूर झालेल्या पीक विम्याच्या दाव्यांप्रकरणी कृषी विभागानं आढावा घेण्याचे सभापती रामराजे नाईक...
मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे नामंजूर झाल्याप्रकरणी, कृषी विभागानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत...
राष्ट्रीय सांख्यिकी विभाग नागपूरतर्फे 29 जून रोजी सांख्यिकी दिनाचे आयोजन
नागपुर : केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यन्वयन मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी विभाग (क्षेत्र संचालन विभाग) नागपुर व डेटा गुणवत्ता आश्वासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जून शनिवार रोजी सकाळी...
निष्णात कायदेपंडित गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदे पंडित गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण...








