वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून...
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरे, गावांचा जागतिक पर्यावरण दिनी होणार सन्मान – पर्यावरण मंत्री आदित्य...
पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा शुभारंभ
मुंबई : राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे...
निष्णात कायदेपंडित गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदे पंडित गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण...
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...
इयत्ता ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण कायम – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'जलसुरक्षा' हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मापन करण्यासाठी शैक्षणिक वर्ष...
कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, मात्र ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी, यादृष्टीनं उपाययोजना आणि प्रयत्न सुरु आहेत...
कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढा – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, राज्यातल्या वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढू, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत
मुंबई : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून...
नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठेत कांद्याच्या भावात मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातली प्रमुख बाजारपेठ असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ आणि लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटल मागे सरासरी ६५० रूपये...
एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय - मंत्री दिवाकर रावते
सध्या जुन्या पद्धतीच्या पासवरही मिळणार सवलत
मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले...