बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी डाळी आणि फळपिकांचे उत्पादन घ्यायला हवे- शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो.यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळपिकांचे उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं,...
राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांची कोरोनावर मात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२...
राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही – देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही. विविध क्षेत्र त्यामुळे प्रभावित झालं आहे. अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसला आहे, अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र...
भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून...
मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : मुंबईत मरिन लाईन्स येथे ‘मराठी भाषा भवन’ उभे राहणे आणि मराठीसाठी त्या भाषेचा मंत्री म्हणून काम करता आले याचा अभिमान वाटतो, अशी भावना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी...
एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री...
कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाशिम : कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ...
कोरोना टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन
मुंबई : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन...
लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात ४३३ गुन्हे दाखल झाले असून...
राज्यातील रेस्टॉरंटना करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी- पश्चिम भारत हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात होत असलेल्या नुकसानीतून दिलासा मिळावा यासाठी राज्यातल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटना सर्व प्रकारच्या करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी, अशी मागणी पश्चिम भारत हॉटेल आणि...









