पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...
सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, अशा...
राज्यात १ हजार १६४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ५ कोटींपेक्षा जास्त थाळ्यांचं वाटप
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्य शासनाच्यावतीनं गरीब आणि गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं कळवलं आहे. राज्यात...
राज्यभरात आज बैलपोळा सण साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : बैलपोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण अमावस्येला...
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सहा ते सात जणांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २ हजार ३३४ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21 साठी 7 हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून वितरीत निधी वगळता 2 हजार 334 कोटी...
आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड
चार महिन्यांचा वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी वितरित- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले.
रामकृष्ण मिशनच्या...
मराठवाड्यातल्या जलाशयांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ८ पट अधिक पाणी साठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठवाड्याच्या सर्व जलाशयात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत भरपूर पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यातल्या ९६४ जलाशयांमध्ये सुमारे सहा टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...
राज्यातल्या ६० पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू
नवी दिल्ली : कोविड १९ च्या संसर्गामुळे आतापर्यंत राज्य पोलीस दलातल्या ३ अधिकाऱ्यांसह एकूण ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून यापैकी ३८ जण मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. राज्य पोलीस...
तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई- तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक...









