निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला हा इशारा देण्यात आला आहे. येत्या १२...
लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश असावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना हक्कांनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. वारसा हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश करून प्रारूप आराखडा सादर करावा, असे निर्देश...
हर घर तिरंगा अभियानात लोकसहभाग घ्यावा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव
मुंबई : स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम अतिशय काटेकोरपणे राबविण्यात यावेत. या उपक्रमात लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
हर घर तिरंगा आणि...
प्राचार्यांच्या भरतीला राज्य सरकारने स्थगिती दिली असा प्रचार खोटा – उदय सामंत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारने स्थगिती दिली असा खोटा प्रचार सध्या सुरू आहे, असा आरोप उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला. पुणे...
महाराष्ट्र केसरी विजेत्या चंद्रहार पाटील यांची तहसिलदारांना मारहाण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोनवेळा महाराष्ट्र केसरी जिंकलेल्या चंद्रहार पाटील यांनी विटा इथल्या तहसिलदाराना मारहाण केली आहे.
चंद्रहार पाटील यांच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या तहसिलदारांनी जप्त केल्या होत्या आणि...
करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि जोतिबाच्या मंदिरात आता भाविकांना थेट प्रवेश
मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात भाविकांना आता थेट प्रवेश मिळणार आहे. लोकभावनेचा आदर करत दर्शनासाठी आवश्यक असणारा ई-पास स्थगित करण्याचा निर्णय देवस्थान...
कोरोना उपचाराची सज्जता : १६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत
राज्यात पावणे दोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७...
मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे,असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे.ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं,गंगापूर उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन करताना बोलत होते.गेल्या...
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार
मुंबई: जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असतील याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खरीप हंगामामध्ये बी बियाणांची कमतरता होऊ देऊ नका. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. शेतकऱ्यांना कर्ज...









