सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल –...
मुंबई : गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने विविध लोकाभिमुख निर्णय घेतले असून या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पेनवरील प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल,...
असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी आहे तेथेच राहावे. आपल्या सर्वांची राहण्याची सोय...
कोरोनामुळे ठप्प झालेल्या मनोरंजन विश्वातल्या कलावंतांचे राज्यव्यापी आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावानं गेले दीड वर्षे मनोरंजन विश्व ठप्प आहे. काल क्रांतीदिनाचं औचित्य साधून रंगकर्मींच्या मानसिक आणि आर्थिक वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा, यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं....
राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार ७६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार ८७६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ९० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५...
प्रार्थनास्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
कोल्हापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेली ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ यासारख्या अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती...
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पार पडण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पार पडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज राज्यसरकारने...
राज्यातल्या जिल्हा नियोजन समित्यांसाठी ३०० कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर ‘आव्हान निधी’ राखीव
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन समित्यांची कामगिरी प्रभावी आणि उत्कृष्ट करण्यासाठी, पुढील वर्षापासून ३०० कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर ‘आव्हान निधी’ राखीव ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
नाशिकमध्ये टपाल विभागातल्या गुंतवणूकीवर कोणताही परीणाम नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली असली तरी नाशिकमध्ये टपाल विभागात गुंतवणूकीवर कोणताही परीणाम झालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ३८ हजार २०२ खाती...
कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध झालं असून, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोविडसंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं प्रशासनानं म्हटलं आहे. मराठवाड्यातही अतिशय वेगानं वाढणाऱ्या कोरोना...
राज्य शिक्षण मंडळाच्या १० वीचे निकाल येत्या १५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या १० वी इयत्तेचे निकाल येत्या १५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयांमधे प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात...









