कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबईसाठी स्वतंत्र समिती मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पहिल्यांदाचं ५४ हजाराचा विक्रमी टप्पा ओंलाडला

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेतल्या सकारात्मक संकेतामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज पहिल्यांदाचं ५४ हजाराचा टप्पा ओंलाडला. आज सकाळाच्या सत्रात सेन्सेक्स ५४ हजार ३०४ वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा...

गेल्या चोवीस तासात राज्यात एक हजार ८९ नवीन रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १९ हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात एक हजार ८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच रुग्णांचा आकडा १९ हजार...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आचार्य जांभेकर यांचा परखड बाणा पत्रकारितेसाठी मार्गदर्शक मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री....

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीचा सामंजस्य करार

मुंबई : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर रोजगार वाढीला चालना देणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) वाढीसाठी प्रोत्साहन देणे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग...

‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला, जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या...

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याच्या गृहमंत्र्यांच्या सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या घडत असलेले सायबर आणि आर्थिक गुन्हे, समाज माध्यमं आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसंच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे...

राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९१ हजार ६६२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार ७६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार ८७६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ९० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५...

प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापांसारखे योद्धे निर्माण व्हावे – राज्यपाल भगत सिंह...

मुंबई : राजस्थानने देशाला भामाशांसारख्या दानशूर व्यक्ती दिल्या तसेच महाराणा प्रतापांप्रमाणे आदर्श योद्धे दिले असल्याचे नमूद करून प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांसारख्या पराक्रमी शूरवीर योद्ध्यांची आवश्यकता...