सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्त्वाची; यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान व व्यापक व्हावेत –...

मुंबई :   कोरोना विषाणूने आपल्या आरोग्य रक्षणाचे महत्त्व अधिकच प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व स्वच्छता अतिशय महत्त्वाची असल्याने यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान आणि व्यापक  व्हावेत...

गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला भेट दिली. राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून,...

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत सुमारे ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.  राज्यातले ९० पूर्णांक ६६ शतांश टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत....

कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं निदर्शनास आलं आहे. कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या...

यपटीव्हीने ड्रीम११ इंडियन प्रीमियर लीग २०२० चे हक्क अधिग्रहित केले

यपटीव्हीवर होणार आयपीएलचे प्रसारण मुंबई : दक्षिण-आशियाई कंटेंटसाठी जगातील अग्रेसर ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या यप टीव्हीने ड्रीम११ इंडियन प्रीमियर लीग २०२० मधील ६० सामन्यांचे हक्क मिळवले आहेत. १० पेक्षा अधिक प्रांतांमध्ये हा...

शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईपर्यंत प्रचार आणि प्रसिध्दी केली तर या कायद्याची माहिती सर्वसामान्य महिलांपर्यंत...

आषाढी वारीसाठी यंदाही पालखी काढण्याचा समन्वय समितीचा निर्णय, कमी वारकऱ्यांसह सोहळा करण्याचे नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय सोहळा समन्वयकांनी घेतला आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तिमत्त्वास मुकलो – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई :- देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने आपण एका  अभ्यासू व्यक्तिमत्वास मुकलो, अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील विविध...

जालना इथं ३६५ खाटांचं मनोरुग्णालय उभ राहनार

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथं ३६५ खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मनोरुग्णालयामुळे मराठवाडा तसंच विदर्भातल्या रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसंच पुनर्वसनासाठी उपचारांची...

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीचा सामंजस्य करार

मुंबई : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर रोजगार वाढीला चालना देणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) वाढीसाठी प्रोत्साहन देणे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग...