राज्यातली महामार्गांची प्रलंबित कामं तत्काळ मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत लवकर निर्णय घेऊन ही कामं मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि केंद्रीय...

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनाची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. कर्जदार आणि...

आषाढी वारीसाठी यंदाही पालखी काढण्याचा समन्वय समितीचा निर्णय, कमी वारकऱ्यांसह सोहळा करण्याचे नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय सोहळा समन्वयकांनी घेतला आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR)व इतर माध्यमातून मदत करावी – आपत्ती...

मुंबई : कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत यावेळी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी व बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे...

शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेला प्राधान्यक्रम देण्याच्या सूचना मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली...

कोरोना निर्बंध हटवल्यामुळे राज्यात बाबासाहेबांची जयंती होतेय उत्साहात साजरी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जयंतिनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, की डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातली सर्वोत्तम अशी...

कोविड लसीकरणाच्या टप्य्यानुसारच प्रत्येकाला लस दिली जाणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड लसीवर केंद्र आणि राज्य सरकारचं नियंत्रण असेल, प्रत्येकाला लसीकरणाच्या टप्य्यानुसारच लस दिली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत...

जालना इथं ३६५ खाटांचं मनोरुग्णालय उभ राहनार

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथं ३६५ खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मनोरुग्णालयामुळे मराठवाडा तसंच विदर्भातल्या रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसंच पुनर्वसनासाठी उपचारांची...

मुंबईत येणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय केली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात मुंबईच्या बाहेरून, मुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी कामावर येणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांकरता कामाच्या ठिकाणापासून...

राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी

रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती राज्यभरातील केंद्रीय संस्थांनी त्यांच्या सुविधा देण्याचे आवाहन मुंबई : गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत...