कोविड १९ च्या लढ्याला नवदाम्पत्यांची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिऊर इथं आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह झालेल्या एका दाम्पत्यानं मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा २५ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुपूर्त केला....
प्राथमिक शाळेतले वर्ग प्रत्यक्ष सुरू करायला कृती दलाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलानं प्राथमिक शाळेतले प्रत्यक्ष वर्ग सुरु करायला परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर या शाळा सुरू होऊ शकतील. यासंदर्भात उद्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची...
राज्यात महिला पोलिसांचे दैनंदिन कामाचे तास कमी करुन ८ तास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महिला पोलिसांचे दररोजचे कामाचे तास कमी करुन ८ तासांची पाळी करण्यात आली आहे. महिला, आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. महिला कर्मचाऱ्यांना...
मालवणीतले दोघे जण NIA कोर्टात दोषी
मुंबई (वृत्तसंस्था) : एनआयएच्या विशेष न्यायालयानं मालवणी आयसिस खटल्यातल्या दोन आरोपींना काल दोषी ठरवलं आहे. आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी तरुणांना भडकवल्याच्या आरोपावरून रिझवान अहमद आणि मोहसीन...
शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज- शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : बदलत्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल केलं. कृषिभूषण दत्तात्रय काळे...
पोलिसांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पोलीस...
कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली : मुंबईसह अन्य शहरांमधून कोकणात जाणारे मजूर आणि चाकरमान्यांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
बाहेरून येणाऱ्या...
पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार...
अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सर्वतोपरी सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय...
मुंबई : अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.
मुंबई विद्यापीठात आज परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक आयोजित...









