कोविड १९ च्या लढ्याला नवदाम्पत्यांची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिऊर इथं आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह झालेल्या एका दाम्पत्यानं मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा २५ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुपूर्त केला....
मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मुंबई : सारथी व बार्टी या संस्थेच्या प्रत्येकी २१ व ९ विद्यार्थ्यांसह राज्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे ही अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब असून या सर्व...
पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र विकासाला केंद्र सरकारची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाअंतर्गत पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र विकासाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली.
या क्लस्टर विकासात २...
अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य
मुंबई : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत...
कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली : मुंबईसह अन्य शहरांमधून कोकणात जाणारे मजूर आणि चाकरमान्यांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
बाहेरून येणाऱ्या...
आज विदर्भ आणि मराठवाड्यात तर उद्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : आज विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उद्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे ३...
वर्धा नाव दुर्घटनेच्या शोधमोहिमेत आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले
मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यात श्री क्षेत्र झुंज इथं वर्धा नदीत नाव उलटून अकरा जण पाण्यात बुडाले होते, त्यापैकी दहाजणांचे मृतदेह आता पर्यंत बचाव पथकाच्या हाती लागले...
कोरोना पार्श्वभूमीवर इयत्ता १० आणि १२ वी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाववाढल्यामुळे राज्य शिक्षणमंडळाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या या वर्षीच्या इयत्ता १०वीआणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ साठीच्या परीक्षा १९ मे पासून सुरु होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ साठीच्या परीक्षा १९ मे पासून सुरु होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय...
कोरोना काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचे केंद्राकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी काल महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करुन तिथल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. जास्तीत जास्त संख्येने कोविड...









