पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘टुरिझम पोलीस’ संकल्पना राबविणार – पर्यटन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने तालुकास्तरावर एकूण 50 औद्योगिक पार्क उभारण्याची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टुरिझम पोलीस’ ही...

चंद्रपुरात ४३ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या २ दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. चंद्रपुरात काल ४३ पूर्णांक ४ दशांश अंश...

मागासवर्गीय व अपंग यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीने अनुक्रमे १५ टक्के व ५ टक्के...

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये मागासवर्गीयांकरता जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी १५ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच अपंग व्यक्तींकरता जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी ५ टक्के निधी...

लाच स्वीकारणारे पोलीस आता कायमचे जाणार घरी

कोल्हापूर : पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराची...

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई

मुंबई : राज्यात काही ठिकाणी भाडेतत्त्वावरील घरात राहणाऱ्या डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या...

राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झालं आहे.  काल ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६७८ नव्या रुग्णांची नोंद झाली....

वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून...

हेल्मेटचा वापर वाहनचालकांच्या जीवितरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा – परिवहनमंत्री दिवाकर रावते

विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या साधारण 5 लाख दुचाकीस्वारांवर कारवाई मुंबई : राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या 3 लाख 39 हजार 982 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे....

राज्याच्या आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदं भरली जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचं सक्षमीकरण केलं जात आहे. त्यानुषंगानं विभागातली सर्व रिक्त पदं भरली जाणार आहेत. त्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा...

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नामंजूर झालेल्या पीक विम्याच्या दाव्यांप्रकरणी कृषी विभागानं आढावा घेण्याचे सभापती रामराजे नाईक...

मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे नामंजूर झाल्याप्रकरणी, कृषी विभागानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत...