राज्यात रविवारी कोरोनाचे ७ हजार ५०४ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ५०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत ३ कोटी ८०...
युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशन च्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार
आमदार गणपत गायकवाड, उपमहापौर भगवान भालेराव, जगदीश गायकवाड, सीमाताई आठवले, झरीन खान सन्मानित
मुंबई : भारताने जगाला भगवान बुद्धांचा दया, शांती व करुणेचा संदेश दिला. बुद्ध धर्माचा पुढे चीन, जपान, श्रीलंका आदी अनेक देशात...
राज्यात काल बरे झालेल्या कोविड रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही बरे झालेल्या कोविड रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. काल ४ हजार ७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ५ हजार १०८ नव्या रुग्णांची...
मराठा आरक्षणासाठी १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार – संभाजी राजे
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज रायगडावरून केली.
शिवाजी महाराजांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक...
महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई: भारतीय सिनेमा आणि कलाकार अफगाणिस्तानमध्ये लोकप्रिय आहे. हीच लोकप्रियता येणाऱ्या काळातही अबाधित ठेवत महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख...
राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार विशेष पथक पाठवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता यावं, यासाठी केंद्र सरकार एक विशेष पथक पाठवणार आहे. असंच एक पथक केरळातही पाठवलं जाणार आहे. देशभरात सर्वत्रच कोरोनाबाधितांच्या संख्येत घट...
सीबीएसईकडून १० आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या यावर्षीच्या प्रथमसत्र परिक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. इयत्ता दहावीच्या मुख्य विषयांची परीक्षा ३० नोव्हेंबरपासून तर इयत्ता बारावीच्या मुख्य...
पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
◆शिरोली पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार
◆ पूर नियंत्रण उपाययोजनांसाठी तज्ज्ञांची समिती
◆पाणी ओसरताच पंचनाम्यांना प्राधान्य द्या
◆पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गायरान जमिनींचा विचार
कोल्हापूर: पूरग्रस्तांना आवश्यक ती...
मराठवाड्यातल्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही लख्ख सुर्यप्रकाश असून मागील दोन दिवसात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. असं असल तरी जायकवाडी, येलदरी, सिध्देश्वर आदी धरणांमधून पाण्याचा...
सारथी, अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्र्यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : सारथी, अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण आणि विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसंच उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक निधी...









