सेनेच्या प्रांतिक मुख्यालयांनी कोरोना काळात राज्यांना सहकार्य करावे- संरक्षण मंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सेनाप्रमुख जनरल MM नरवणे, संरक्षण सचिव आणि DRDO प्रमुखांशी चर्चा केली. या संकटकाळात नागरिकांना सोयी सुविधा आणि...

टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष...

मुंबई : टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष...

राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित घसरला, तर मृत्यूदर किंचित वाढला आहे. काल राज्यभरात ५ हजार ३१ ...

एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा प्रयत्न

मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न असून प्रत्येक बस, बसस्थानकं आणि परिसरासह बस स्थानकांवरची प्रसाधनगृह देखील स्वच्छ आणि निर्जंतुक असतील,...

लसीकरण पूर्ण झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळणार रेल्वेचा पास

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने आता केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकलचा पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी, महापालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर रेल्वेचा पास मिळणार नाही....

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

आधार कार्ड नसल्यास अन्य ११ दस्तावेजांपैकी १ दस्तावेज आवश्यक मुंबई : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर...

राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी

मुंबई : राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी १६८ कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मंजूरी देण्यात आली असल्याने प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढून पूर्ण संकल्पित क्षेत्र सिंचनाखाली येणार...

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई : महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. दिवंगत प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांचीदेखील 117...

देश आणि राज्यात होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातही आज होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानं सुमारे दोन वर्षांनंतर मुंबई, ठाणे, नवी, मुंबईसह सगळीकडेच नागरिक एकमेकांना रंग...

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक- आदित्य ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक घटकानं वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज...