नवी मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद; महालक्ष्मी सरस प्रदर्शनात चार दिवसांत ३५ लाखांची उलाढाल
मुंबई : नवी मुंबईत आयोजित अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनास अवघ्या चार दिवसात 35 लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर.विमला...
महाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना ८० टक्के प्राधान्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई : महाराष्ट्र राज्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगातील नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. आजही राज्यातील उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य दिले जाते, अशी माहिती उद्योगमंत्री...
मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राजभवन येथे अभिवादन
मुंबई : आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन...
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद – विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज,गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड,कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टी...
शेतकरी फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. बग्यास पासून तयार होणारं, बिटूमिन हे यापुढे...
शाळांमध्ये मराठी भाषेच्या सक्तीसाठीच्या कायद्यासाठी तज्ज्ञांची मसुदा समिती – मंत्री विनोद तावडे यांची पत्रकार...
मुंबई : सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्य करण्याबाबत कायदा करण्यात येणार आहे. यासंदर्भात सकारात्मक चर्चा आणि विचारविनिमय करून प्राथमिक मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात...
पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
33 कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात
चंद्रपूर : दहा वर्षांपूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गंभीरतेने भोगावे लागतील याची कल्पना नव्हती. मात्र आता पुढच्या पिढीसाठी...
सर्वसाधारण मास्क ऐवजी तीन पदरी किंवा N 95 मास्क वापरण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या वर्गांचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू शकतील. पालकमंत्री अजित पवार यांनी आज...
राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत पूर्ण लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ५ कोटी
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३४१व्या दिवशी देशानं १३९ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. आजच्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात लसींच्या ४७ लाखाहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत....
आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यात शासन यशस्वी – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्याचा सन 2018-19 चा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात सादर
राज्य अर्थव्यवस्था ७.५ टक्के दराने विकसित होणार; आर्थिक विकासाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे वित्तमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : राज्य अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास...









