अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव...
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्याचे कार्यादेश तातडीने देण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे...
मुंबई : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमधील कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे कार्यादेश देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व...
आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच नाविन्यता सोसायटीचा पुढाकार
मुंबई : राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित...
अवकाळी पावसाची विदर्भाच्या काही भागात हजेरी
मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली .वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील काही गावात पाऊस झाल्यानं शेतकरी धास्तावला आहे. सध्या जिल्ह्यात हरभऱ्याचं पिक काढणीला आलं ...
विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. कामगारांची...
प्लास्टिक पिशवीला कापडी पिशवीचा सक्षम पर्याय – पर्यावरणमंत्री रामदास कदम
मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली जाणारी ही कापडी पिशवी...
नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार
कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार – मुख्य सचिव संजय कुमार
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या श्री.संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव श्री.अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकारला....
राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात काल रात्री पावसात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये ३ जण ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत....
‘आंग्रे घराण्याचा इतिहास’ पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल : आंग्रे...
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिल्म्स डिव्हिजनच्या दूरदृष्टीकोनामुळेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगातल्या सर्वोकृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी एक ठरला आहे असं महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री...