इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल – मंत्री दीपक...
मुंबई (वृत्तसंस्था) : इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अमृत योजनेतून ७७२ कोटींचा प्रस्ताव सादर करणार असून, याबाबत संबंधित यंत्रणांची एकत्रित समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असं मंत्री दीपक केसरकर...
ठाणे महानगरपालिकेच्या स्टेडियममध्ये म्हाडा एक हजार बेडचं कोव्हीड रूग्णालय उभारणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंब्र्यात ठाणे महानगरपालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडा एक हजार बेडचं कोव्हीड रूग्णालय उभारणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड...
…अन् श्रमाचे चीज झाले!
मुंबई (वृत्तसंस्था) : शहादा आडत व्यापारीपेठेचा परिसर ट्रॅक्टरच्या आवाजाने रात्री 9 च्या सुमारास तिथली शांतता भंग केली. बाजार समितीतील शांतता शेतकऱ्याच्या चिंतेत भर घालणारी …ट्रॅक्टरमध्ये कष्टाने पिकवीलेली कोबी भरलेली....
काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील – मुख्यमंत्री उद्धव...
नागरिकांनी अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये
ताप, सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवा
मुंबई : राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा...
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये दहावी पर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व शिक्षणमंडळांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय अनिवार्यपणे शिकवला जावा यासाठीचं विधेयक राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं जाणार आहे.
मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई...
आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू, घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले –...
जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा
शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचारी, बँका, वित्तीय संस्था सुरु
मुंबई : कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेत पात्र उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षा व चाळणी परीक्षा घेण्यात येतात. सदर सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा...
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना राज्यात शांतता राखण्याचं मुख्यमंत्र्यांच आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राज्यात शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी विधानसभेत याबाबतचं निवेदन केलं.
राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी...
राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : सर्वसामान्य गरीब माणसाचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री...
पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती
मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...