राष्ट्रीय युवा महोत्सवात बक्षीस विजेत्यांचे युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन

मुंबई : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आयोजित युवा महोत्सव २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तीन युवकांनी विविध कलाप्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व...

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगाव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण बुलडाणा : कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये...

राज्याच्या विधानसभेत यंदा २४ महिला आमदार

मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोननं अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची...

ताडोबा बघा घरी बसून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्याघ्र प्रेमी आणि वन्यजीव प्रेमींची जंगल भ्रमंतीची हौस पूर्ण करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबाचा व्हिडीओ उपलब्ध करुन देणार आहे. रोज दुपारी 3 वाजता ताडोबातल्या ताज्या...

२६-११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुंबईत विविध ठिकाणी अभिवादन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातले शहीद पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज मुंबईत पोलिस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री...

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा

पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश अकोला : खाजगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यांसाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास त्यांच्यावर...

राज्यात करोना बाधित १० नवीन रुग्ण, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७४

‘मीच माझा रक्षक’ संदेशाचे पालन प्रत्येकाने करावे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन 1592 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह परदेशातून आलेले एकूण 284 प्रवासी सर्वेक्षणाखाली राज्यात 7452 लोक घरगुती विलगीकरणात (होम क्वारंटाईन) 791 जण विविध...

मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा असून, गेल्यावर्षीच्या...

अन्न व नागरी पुरवठा विभागात ‘आयटी’चा वापर वाढविणार – जयकुमार रावल

गैरव्यवहार रोखण्याबरोबरच पात्र व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता मुंबई : मागील काही वर्षात अन्न व नागरी पुरवठा विभागात झालेला माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा क्रांतिकारी आहे. यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या...

राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्यूसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या कोरोना...