मुंबईसह महाराष्ट्रात गोवर संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यापासून गोवर या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या कालावधीत ३ हजाराहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांपासून तरुणांनाही गोवर झाल्याचं...
गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात ६० लाख व्यक्तींना रोजगार
10 लाखाहून अधिक लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगांची नोंदणी
मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 62 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा...
नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल, असं सीबीआयनं आज सांगितलं. या खटल्याच्या निर्णयाला बराच वेळ लागणार असल्यानं...
महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिन तथा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत – मंत्री पंकजा मुंडे यांची...
नुकसानाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे जिल्हा परिषदांना निर्देश
मुंबई : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल....
भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची...
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणार्या संभाजी भिडेंसंदर्भात, भारतीय जनता पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महनीय व्यक्तींचा अपमान करणाऱ्या...
ज्येष्ठ विचारवंत स्व.नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ कादंबरीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार व लेखक स्व. नंदकिशोर नौटियाल यांच्या 'एक महानगर ,दो गौतम' या कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले. यावेळी माजी...
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ...
मुंबईत कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३१५ नवीन कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत या आजारानं बाधित व्यक्तींची एकूण संख्या ७ लाख ५५ हजार ९४७ इतकी झाली आहे. काल...









