राज्यातलं कोरोना रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९० टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सात हजार ३०३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख दहा हजार ३५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याच...

सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच मुंबई २०३० अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी...

‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती दिलखुलास...

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने २१...

मुंबई : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने 21 लाख 19 हजार 440 रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार...

राज्यात ४ हजार डॉक्टर वैद्यकीय सेवेत दाखल होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सुमारे ४ हजार अतिरिक्त डॉक्टर लवकरच वैद्यकीय सेवेत दाखल होणार आहेत. राज्यातल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी २०१९ मधे एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण...

सव्वा दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विकेंद्रित धान्य खरेदीचा लाभ

मुंबई : विकेंद्रित धान्यखरेदी योजनेंतर्गत सन २०१८-१९ जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ रकमा जमा करणे शक्य झाले आहे. विकेंद्रित...

राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री...

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या...

जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटन झाल्यापासून दोन महिन्यांत भारत आणि जगभरातून ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी...

जंतूनाशकांची फवारणी आवश्यकतेनुसार पालिकाच करणार; सोसायट्यांनी फवारणी करू नये

कोरोना नियंत्रण कक्षाच्या बैठकीत निर्णय मुंबई : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार...

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण झाला आहे. सायन्स म्यूझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा...