नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवनाचे स्मरण करून देतो – भगतसिंह कोश्यारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया आणि...
आतापर्यंत सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश
विशाखापट्टणमहून नेव्हीची 15 पथके शिरोळकडे रवाना
मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला...
नवीन वाळू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सुधारणा करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई : राज्य शासनाने वाळू आणि गौण खनिजबाबतचे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून काही सूचना असतील तर त्याचा अभ्यास करून धोरणामध्ये आवश्यक सुधारणा...
मागणीतील घसरणीमुळे कच्च्या तेलाचा नकारात्मक व्यापार
मुंबई : जागतिक साथीच्या आजारामुळे कच्च्या तेलाच्या मागणी घट झाल्याच्या चिंतेने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.१९% नी घटले. तथापि, मेक्सिकोतील आखातांमध्ये वादळाच्या आपत्तीने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र लिबियातील तेल...
वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अधिसूचना जारी
जिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय समितीकडे अपील करता येणार
अधिसूचनेमुळे आदिवासी बांधवांना दिलासा
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ ...
महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी...
लसीकरणाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रतिबंधक लशीचा तुटवडा कायम आहे. गरज आहे तेवढ्या लशीचा पुरवठा केंद्राकडून होत नाही, मात्र लसीकरणाबाबत कसलीही तडजोड करणार नाही, बाहेरूनही लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु...
युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे
नागपूर : युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या...
ओरिफ्लेमने जिओर्डानी गोल्डची नवीन उत्पादने लॉन्च केली
मुंबई : ओरिफ्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रॅंडने नेहमी अशी दर्जेदार उत्पादने बनवली आहेत, जी निसर्ग-प्रेरित असून त्यात विज्ञानाचे सामर्थ्य असते. जगातील अत्यंत खास अशा घटकांपासून उत्पादने तयार...
समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – वनमंत्री संजय राठोड
मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो...











