१८ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
मुंबई : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही...
‘अनुलोम’चे परिवर्तनाचे कार्य कौतुकास्पद आणि प्रशंसनीय – मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
जळगाव- ‘अनुलोम’च्या चौथ्या वार्षिक अनुलोम संगम; सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
जळगाव : शासनाच्या विविधप्रकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘अनुलोम’ ने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद व...
आर्थिक सुधारणेच्या चिंतेमुळे कच्चे तेल व बेस मेटल किंमतीवर ताण
मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जगभराती आर्थिक सुधारणांचे नकारात्मक संकेत दिसून येत आहेत. अमेरिका-चीनदरम्यान वाढता ताण आणि अमेरिकी डॉलरच्या सुधारणेमुळे कच्चे तेल व बेस मेटलच्या किंमतीवर...
माननीय उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत 27 जुलै 2019 रोजी लोकशाही पुरस्कार...
आज या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित राहताना आणि माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयावर माझे विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे.
सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या विविध...
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालख्यांचे १ आणि २ जुलै रोजी...
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आषाढी वारीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं येत्या गुरुवारी,१ जुलैला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे शुक्रवारी, २ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान होणार आहे.
यंदा कोरोना...
बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा
‘दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर’
पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला
मुंबई : लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
मुंबई शहरात काल मध्यरात्री पासून कलम 144 लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या पाहाता मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री पासून शहरात कलम 144 लागू केलं आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून ४...
संरक्षण विभाग, रेल्वेशी संबंधित रुग्णालयातील खाटा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : मुंबईमध्ये असलेल्या केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाशी संबंधित रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून शेवटचा पर्याय म्हणून त्याचा...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या घरांवर छापे घातले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपानंतर देशमुख...











