मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम तीव्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची आणि त्यांचे विलगीकरण करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज दिले. या...

राज्यात केवळ दोन दिवसात कोरोनाचे ७०० रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या...

अनुदानास पात्र घोषित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनुदानास पात्र घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळा/वर्ग तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरु असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यात...

राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक निर्बंध

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला आहे. आज रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना...

वसई येथील तब्लिगीला वेळीच परवानगी नाकारली; गृह विभागाच्या सतर्कतेमुळे कोरोनाचा संभाव्य धोका टळला –...

कार्यक्रमास जमणार होते ५० हजार भाविक मुंबई : दिल्ली येथील तब्लिगी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी भाविक देशभर आपआपल्या गावी परतल्याने आणि त्यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने संपूर्ण देशात...

आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासोबतच जास्तीत जास्त संस्थाना समाविष्ट करण्यावर भर देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विम्याचं संरक्षण कसं वाढवता येईल, त्यामध्ये पारदर्शकात कशी आणता येईल, सर्वसामान्यांपर्यंत ते कसे पोहोचवता येईल याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

उद्धव ठाकरे यांनी ‘ताई’ म्हटले आणि मला माझा भाऊच खंबीरपणे पाठीशी उभा असल्यासारखे वाटले...

मुंबई :  ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल असा विश्वास देणारा फोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी ताई म्हटले आणि मला...

विमानतळ आणि रेल्वेमार्गाच्या कामाला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार...

नवी मुंबईतील शाळेत झालेल्या १४ मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे...

मुंबई : दिनांक 28 फेब्रुवारीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबईतील शाळेतील संगणक प्रशिक्षकाने 14 मुलीचा विनयभंग केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप फिरत आहे....

कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण निर्माण करायचे आहे...

लॉकडाऊन असा हवा की विषाणूमुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये मुंबई : कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरु करावेत, कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे...