मुंबईतल्या कोविड उपचार केंद्रांची मॅपींग करण्याची गरज – आदित्य ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत, कोविड संदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती नागरिकांना मिळायला हवी, त्यासाठी मुंबईतल्या कोविड उपचार केंद्र, जम्बो सेंटर्स, लसीकरण केंद्र तसंच...

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील आग आटोक्यात – तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल अज्ञात इसमानं लावलेली आग आटोक्यात आणताना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी...

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रस्ताव

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसनं एकमतानं मंजूर केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण...

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन लांबणीवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सचिवालयानं पत्रकात दिली आहे. येत्या सोमवारपासून हे अधिवेशन प्रस्तावित होतं. मात्र संसदीय कार्य विभागानं दिलेल्या सूचनेनुसार हे...

राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित खाली आला आहे.काल ७ हजार ३९१  रुग्ण बरे होऊन घरी गेले,...

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या ; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने यासाठी...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छता मोहिम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगर पंचायतीने काल रात्री उशिरा बाजारपेठेसह शहरातले काही रस्ते पाण्याने स्वच्छ धुवून काढले. नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील...

शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील "व्हिएसआय"ची वार्षिक सर्वसाधारण सभा, पारितोषिक वितरण समारंभ संपन्न पुणे : साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा...

सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन

विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन होण्यासाठी गणनेत संकलित माहिती अत्यंत उपयुक्त मुंबई : विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे...

‘हरेला’ निमित्त राज्यपालांचे राजभवन येथे तुळशीरोपण

मुंबई: उत्तराखंडचा लोकोत्सव असलेल्या ‘हरेला पर्व’ निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आपल्या निवासस्थानाबाहेर तुळशीचे रोप लावले. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण निसर्ग व ऋतुचक्राशी जोडलेला आहे. केवळ आपल्या...