कोविड संदर्भात उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न – जलसंपदामंत्री जयंत पाटील
मुंबई : कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत...
देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त होती देशात काल ६७ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात या आजारातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या...
७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं कृषी आयुक्त धीरज कुमार यांचं शेतकऱ्यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) : ७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या खरीपपूर्व आढावा...
राज्यात १५९ कोरोना बाधित रुग्ण
मुंबई : राज्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५९ वर पोहोचली आहे आज सकाळी मुंबईतून चार आणि नागपूरमध्ये एक अशा पाच रुग्णांची चाचणी कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान विविध...
वेतनवाढ जाहीर तरीही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप अजूनही सुरूच
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच आहे. संपावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर काल ४१ टक्के वेतनवाढ जाहीर केली. त्यानंतर भाजपानं...
तारापूरमध्ये कंपनीला भीषण आग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. या आगीत हेमंत बारी(४२) आणि विनय बिंद(२७) हे २ जण भाजले आहेत.
यातल्या...
बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून हार्दिक अभिनंदन
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिद्दीनं यशस्वी होण्याचं आवाहन
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या बारावी (एचएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी...
महिला सक्षमीकरणासाठी ‘वारी नारीशक्ती’ उपक्रम महत्त्वपूर्ण – उप सभापती डॉ. नीलम गो-हे
पुणे : महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्याच्या जागृतीसोबतच शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाने सुरू केलेला 'वारी नारीशक्ती' चा उपक्रम...
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
मुंबई : निधीची काळजी करू नका, तो उभा करु. आधी ग्रामीण आरोग्य केंद्राच्या विकासासाठी सर्वंकष आराखडे तयार करा. ग्रामीण भागातील गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा देऊन दिलासा द्यावा, असे निर्देश राज्यमंत्री...
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मीअंबाबाई देवीच्या ऑनलाईन दर्शनात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापुरातलं श्री महालक्ष्मीअंबाबाई मंदिर १७ मार्चपासून बंद आहे. तेव्हापासून देवीचं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या दुप्पट झाली आहे.
आजपर्यंत पंचवीस लाख भाविकांनी देवीचं...










