निवृत्तीवेतन वेळेवर मिळण्यासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अपडेटेशनचे काम करण्यात येत असून निवृत्ती वेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन...

कोविडमध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा भार राज्यसरकार उचलणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीत आईवडील दोन्ही गमावलेल्या मुलांपैकी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची फी राज्यसरकार भरेल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यविधानसभेत...

वझीरएक्सने लाँच केले नावीन्यपूर्ण एनएफटी मार्केटप्लेस

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने पहिल्यांदाच एक मोठा बदल घडवत नॉन-फंगीबल टोकन (NFT) साठी भारतातील पहिल्या बाजारपेठांपैकी एक अशी बाजारपेठ सुरु केली आहे. या घटनेमुळे डिजिटल मालमत्ता...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याच्या पूर्वतयारीसाठी आणखी काही मुदत द्यावी अशी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यापूर्वी आखणी काही काळ जाऊ द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्र सरकारनं येत्या सोमवार पासून...

राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७९ शतांश टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल पाच हजार ८६० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचा...

पोलिसांकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : पोलिसांकरता राज्यात मोठ्या प्रमाणात घरं बांधण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव उपविभागीय पोलीस कार्यालयाचा तसंच पोलिसांसाठीच्या २०५ निवास स्थानांचा...

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प...

खरीप हंगाम : ११ लाख शेतकरी खातेदारांसाठी ८ हजार कोटींची शासनाची हमी – सहकारमंत्री...

सातारा : खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी  8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे  शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी  कर्ज उपलब्ध होणार...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौऱ्यावर रवाना

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे काल रात्री रशिया दौऱ्यावर...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत 24×7 मदत कार्य

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अडचण असल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन मुंबई : कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागर‍िकांना रेशन...