‘महावितरण’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी

मुंबई : कोविड-19 मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने तात्काळ दहा हजार  कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री यांना आज पत्राद्वारे केली...

जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र...

मुंबई : जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी संस्थानचे ट्रस्टी महेश कुलकर्णी, रोहित...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेनं स्थानकांवर होणारी अनावश्यक गर्दी टाळायच्या हेतूनं सी एस एम टी अर्थात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे. मध्य...

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार असल्याचं मंडळानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात...

सव्वा दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विकेंद्रित धान्य खरेदीचा लाभ

मुंबई : विकेंद्रित धान्यखरेदी योजनेंतर्गत सन २०१८-१९ जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ रकमा जमा करणे शक्य झाले आहे. विकेंद्रित...

रक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार आता फेसबुकचा वापर

मुंबई : कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त...

राज्य सरकारनंही ‘मिशन बिगिन अगेन’साठी जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनंही 'मिशन बिगिन अगेन'साठी काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. राज्यात या सूचना ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार असून काही निर्बंध शिथिल केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र...

ट्रक मालकांमध्ये फास्टॅगबाबत गोंधळ: व्हील्सआय

मुंबई: भारत सरकारने देशातील सर्व प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) सिस्टिम लागू केली आहे. ईटीसी सिस्टिम डिजिटल वॉलेट (फास्टॅग) वापरून काम करते, याद्वारे वाहनाच्या वॉलेटमधून आपोआप पैसे वसूल केले...

सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा...

राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा – शिवसेना नेते संजय राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. राज्यातल्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. आणि शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असा दावा शिवसेना नेते संजय...