गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात सुरू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाला विरोध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातल्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाला विरोध दर्शवला आहे. गावात बॅनर लावून आणि  घोषणा देत हा विरोध करण्यात आला. नक्षलवाद्यांनी आतापर्यंत...

राज्यातल्या विविध ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूकांसाठी मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विविध ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूकांसाठी आज मतदान होत आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली....

राज्याच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यातल्या मंगरूळ, कारंजा, मालेगाव, रिसोड मानोरा आणि वाशीम तालुक्यात काल रात्री वादळी -वारा,तसंच गारा पडल्यामुळे गहू, ज्वारी,...

टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न

अतिशय सावधतेने पावले टाकणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा...

पदवी आणि परदेशातील पदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती अर्ज करण्यास मुदतवाढ; ऑनलाईन अर्जही स्वीकारणार मुंबई : अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना  ज्या शाखेतील पदवी त्याच...

मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे, मात्र मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईतल्या २६ लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही. मुंबईत १२० लसीकरण केंद्र...

लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर मुंबईकरांना अनुभवता येणार ‘चेंज ऑफ गार्ड’

महाराष्ट्र दिनापासून पोलीस मुख्यालयात सुरुवात मुंबई : लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात 'चेंज ऑफ गार्ड' ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल...

भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची ही कर्जमाफी आहे. या निर्णयामुळे...

कोकणात दरड कोसळलेल्या १०९ ठिकाणांचं भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या भूस्खलनाची शक्यता असलेल्या १०९ ठिकाणांची यादी तयार करण्यात आली असून पुण्याच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून या भागांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या...

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पासचे वाटप

६ लाख ०५ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन ; ६ कोटी ३८ लाखांचा दंड वसूल – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७...