तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचं काम सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : चक्रीवादळाच्या प्रभावामुळं राज्यात ९ जणांचा मृत्यू झाला असून १३ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे. गेल्या २४ तासांत किनारपट्टीवरच्या वीजयंत्रणेची प्रचंड...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत इंदू मिलच्या जागेत प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी...
मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली येथील देवस्थान विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करावी – उपसभापती...
मुंबई : अष्टविनायक देवस्थानातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली या पाच देवस्थानांच्या विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
दि 11 ते 13 डिसेंबर रोजी...
राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी – उच्च व तंत्र शिक्षण...
मुंबई : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र...
कल्पकतेनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं माळरानावरही भरपूर पाणी उपलब्ध करता येऊ शकतं – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कल्पकतेनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत काम केलं, की माळरानावर देखील पाण्याचं तळं फुलतं, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक पाणी दिनानिमित्त...
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालख्यांचे १ आणि २ जुलै रोजी...
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आषाढी वारीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं येत्या गुरुवारी,१ जुलैला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे शुक्रवारी, २ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान होणार आहे.
यंदा कोरोना...
कोरोनाची बाधा नसलेल्या जिल्ह्यांमधे औद्योगिक उत्पादनं पुन्हा सुरू करण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकार औद्योगिक उत्पादनं पुन्हा सुरू करण्याची शक्यता पडताळून पहात आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना विषाणूची बाधा नसलेल्या जिल्ह्यांमधे उत्पादनं पुन्हा कशी सुरू...
इतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर सन्मानित
मुंबई : जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु कोरोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस,...
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ...
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम...
राज्यात भूजल गुणवत्ता तपासणी सर्व महसुली विभागात सुरु केली जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील भूजलाच्या जलधारांची गुणवत्ता तपासणी आता फिरत्या प्रयोगशाळेद्वारे सुरू करण्यात आली असून सध्या केवळ नागपूर विभागात सुरु झालेली ही सुविधा लवकरच राज्यातील सर्व महसुली विभागात सुरु केली...











