हुंडाबंदी अधिनियम अंतर्गत गुन्ह्याप्रकरणी त्वरित कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. 30 जून, 2021 रोजी दाखल FIR 0293 बाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन...

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार

१ लाख ७२ हजार बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी-कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने...

पीक पाहणी अॅपमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील, तसंच त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालासाठी योग्य भाव आणि बाजार मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पीक...

दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार – राजकुमार बडोले

मुंबई : राज्याच्या दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य...

तरुणपणीच गुंतवणूक करण्याचे महत्त्व

मुंबई (वृत्तसंस्था) : तरुण प्रोफेशनल्सनी अगदी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही पदवीधर झाला असाल आणि करिअरची सुरुवात केली असेल तर बचत करण्याची योग्य वेळ हीच...

नाशिक महापालिका कोरोना उपाय योजनांसाठी सज्ज

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका उपाय योजनांसाठी सज्ज झाली आहे. शहरात समाज कल्याण विभाग आणि मेरी या २ ठिकाणी कोविड केंद्र...

राज्यात आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४०...

मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 57,517 गुन्हे दाखल झाले आहेत तर 12,123 व्यक्तींना अटक करण्यात आली...

राज्याच्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १ हजार १७६...

प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६०७ उद्योगांपैकी ३११ कंपन्यांचा सर्व्हे केला असून, मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या ५० औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून, २१ कंपन्या बंद करण्यात आल्या...

चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण...