मुसळधार पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून वेधशाळेनं काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि...
‘पीएम किसान’ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जपुरवठा विशेष मोहीम
पुणे : 'पीएम किसान' योजनेअंतर्गत किसान कार्ड (पिक कर्ज) घेतले नसलेल्या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर...
बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक...
१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपाचं राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. नागपूरमध्ये भाजपातर्फे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात भाजप आमदार, आणि कार्यकर्त्यांनी...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी डॉ.गोविंद हरिबा काळे यांची नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.गोविंद हरिबा काळे यांची, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनानं नऊ सदस्यीय आयोग गठीत केल्याचं...
माहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हे नोव्हेंबर 2019 मध्ये इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते. याबाबत माध्यमांमध्ये विपर्यस्त वृत्त प्रसिद्धीस येत आहेत. परंतु, हे शिष्टमंडळ इस्त्राईलचे भारतातील कौन्सुलेट जनरल,...
केंद्र सरकारने वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी १५ राज्यांना २ हजार २०० कोटी रुपये केले वितरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह १५ राज्यांना पहिल्या टप्प्यात २ हजार २०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंधराव्या...
जालन्यातल्या विविध व्यावसायिक आस्थापनांवर आयकर विभागाची छापेमारी
मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथल्या स्टील व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, घरांवर तसचं कार्यालयांवर प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीला आली आहे. प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या दोन व्यावसायिकांच्या, जालना,...
मुंबईत प्रत्येक नागरिक हाच जवान; लष्कराची गरज नाही
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्यास यातून लवकर सुटका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान...
गेल्या पाच वर्षात राज्यातल्या दूध उत्पादनात तीन कोटी २० लाख दोन हजार टन इतकी...
मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात राज्यातल्या दूध उत्पादनात तीन कोटी २० लाख दोन हजार टन इतकी वाढ झाली आहे. २०२१-२२ यावर्षी राज्यात एक कोटी...










