स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त नागपूरात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात समाजातल्या सर्व घटकांचा सहभाग असायला हवा आणि ही जनतेची चळवळ व्हायला हवी असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त...

केवळ अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा होणार

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद मार्गदर्शक सूचना आणि विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेऊन परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन कालावधी सुरू आहे....

इतर समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

समाजकंटकांना गृहमंत्र्यांचा इशारा मुंबई : महाराष्ट्र राज्य हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राज्यात कोणत्याच समाजावर होणारे अन्याय, अत्याचार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.अशा दोषींविरुद्ध तात्काळ व अत्यंत कडक...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका...

महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांवर त्वरित निकाल लावण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय...

स्व.बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक वैशिष्टयपूर्णरित्या उभारण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

औरंगाबाद येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी औरंगाबाद : निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव...

उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई : उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी मंगळवारी (दि. 10) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबईचे...

जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाच उल्लंघन केल्याबद्दल मुंबईत ११२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं मुंबई पोलीस...

केवळ TCS, IBPS आणि MKCL मार्फतच भरती प्रक्रिया राबवण्याचे राज्य मंत्रीमंडळाचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळानं विविध पदांच्या भरतीसाठी पॅनलवरच कुठल्याही कंपनीची सेवा घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. यापुढं पदभरतीच्या सर्व TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून घेण्याचे आदेश देण्यात...

राज्यात ५८ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५२ हजार ४१२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, ५८ हजार ९२४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण...