मास्क न वापरणाऱ्या लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढल्याचा आय.सी.एम.आरचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था अर्थात, आय.सी.एम.आरनं केला आहे.
आय.सी.एम.आरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी वार्ताहरांना काल ही माहीती...
शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला. सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे. येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात...
राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरते दवाखाने सुरू करणार – आरोग्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरते दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महिलांना घरातून रुग्णालयात नेण्यासाठी...
अवैध मद्यप्रकरणी एका दिवसात राज्यात ८० गुन्ह्यांची नोंद
४२ आरोपींना अटक तर ६९ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु...
सर्व शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत....
नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अलिबाग : कोरोना अजून संपलेला नाही, मास्कची सक्ती कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय, मात्र आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा
मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सरहद्दीवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी, जवान बांधवांच्या अतुलनीय धैर्य, शौर्य, त्याग, बलिदान, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार...
अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे....
२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा
मुंबई : अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.12 ते 17 डिसेंबर, 2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबई शहर जिल्ह्यातील...
पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग...