विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं सुरु केली विशेष मोहीम

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनच्या तपासणी करून, स्कूल बस...

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी नवीन योजना राबवावी – मुख्यमंत्री...

पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा मुंबई : राज्यात दूध, अंडी, मांस व लोकर उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबवावी, यामुळे राज्यात असणारी दूध, अंडी आणि मांसाची तूट भरून निघेल आणि शेतकऱ्यांची...

‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी मदत

२३ लाख ९ हजारांचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द मुंबई : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी ‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने 23 लाख 9 हजारांचा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी दिला आहे....

राज्यात आतापर्यंत २० लाख ६२ हजार ३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दहा हजार १८७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २२ लाख ०८ हजार ५८६ झाली आहे. काल ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान...

महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत...

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. ही योजना...

मतदार जनजागृतीसाठी माध्यम संस्थांना निवडणूक आयोगाकडून पुरस्कार

मुंबई : लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम,...

सिडकोच्या १५ हजार परवडणाऱ्या घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर मिळणार

मुंबई (वृत्तसंस्था) : सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतल्या पहिल्या टप्प्यातल्या १५ हजार घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर देण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं सिडकोचे...

“सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली” – राज्यपाल

मुंबई : स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य...

कुक्कुटपालन व्यावसायात येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कंपन्यांना येणाऱ्या अडचणींवर उपययोजना करण्यासाठी राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन केली असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास...

बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

भगवान बुद्धांच्या विचारांद्वारेच मानवजातीचे कल्याण शक्य – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचं कल्याण सामावलं आहे. हे विचारच...