मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी; शेतकऱ्यांना दिलासा!

मुंबई : राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात...

महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन...

कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव असलेल्या देशांतून तसंच युएई मधून  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व हवाई प्रवाशांसाठी ‘रॅपिड आर टी सीआर टेस्ट’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे....

नाशिक जिल्ह्यातील ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती...

वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या १५ जूनला सुरू करणार – वर्षा गायकवाड

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडवरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात असून राज्यातल्या शाळा येत्या १५ जूनला योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे....

आर्थिक गणनेची माहिती संकलित करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाद्वारे देशामध्ये 7व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात देखील आर्थिक गणना करण्याचे काम दि. 26 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करण्यात...

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार गुन्हे दाखल

५ कोटी ५१ लाख रुपये दंड आकारणी; २३ हजार व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १५ हजार...

रेणापूर सुधा जलसिंचन प्रकल्पाची उंची वाढविण्यास मान्यता – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सुधा नदीवरील रेणापूर सुधा मोठे सूक्ष्म जलसिंचन प्रकल्पाची 1.10 मीटर उंची वाढविण्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची उंची वाढविल्यामुळे...

राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व...

मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व  तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

मुंबई : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच...