मुंबई जिल्हा नियोजनचा निधी ‘कोरोना’ नियंत्रणासाठी खर्च करण्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

मुंबई : जिल्हा नियोजनचा सर्वाधिक निधी ‘कोरोना’ नियंत्रणासाठी प्राधान्याने खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज प्रशासनाला दिले. यावेळी मुंबई शहरचे...

मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मध्ये कोविड -१९ चा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेतल्या प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखता यावं यासाठी मध्य रेल्वेनं उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करायचा निर्णय...

सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्याकडे तातडीनं पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्री...

अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई :- भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतल्या बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला...

राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७...

9 यूनीकॉर्नने पहिल्या फेरीत १०० कोटी रुपये उभारले

१०० पेक्षा जास्त स्टार्ट-अप्समध्ये हा निधी गुंतवला जाईल मुंबई : सुरुवातीपासून वाय कॉम्बिनेटरने बनवलेल्या धोरणांवर आधारलेल्या भारतातील 9यूनिकॉर्न्स अॅक्सलरेटर फंड (9यूनिकॉर्न्स) ने १०० कोटी रुपयांच्या (१४ दशलक्ष अमेरिकी डॉलर)...

राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव, लोकांच्या मनात चैतन्य आणि आनंद फुलवत राहील असं...

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा न करता तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखवली. त्यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनविले. अटलजींच्या मार्गावर चालून...

मराठा आरक्षणाबद्दल निर्णयासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करेल आणि त्यानंतर मराठा आरक्षणाबद्दल निर्णयासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज  सांगितलं.  अन्य जातींवर अन्याय...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक ३२७ अंकांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज सलग सातव्या सत्रात उलाढालीचा भर खरेदीवर राहिला. त्यामुळे दिवसअखेर निर्देशांक ३२७ अंकांची वाढ नोंदवत ४० हजार ५०९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या...