नीला सत्यनारायणन यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; राज्याने कुशल प्रशासक, संवेदनशील साहित्यिक गमावला – उपमुख्यमंत्री...

मुंबई : सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी...

राज्यात रक्तदानाचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भानं आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या ताणामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी सुरक्षित पद्धतीनं, मर्यादित स्वरुपाच्या...

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई :  गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या विभागाने सुधारित निधीची तरतूद करुन याबाबत आराखडा तयार करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष...

वीज महानिर्मिती कंपनीचा एका दिवसात सुमारे साडे १० हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा विक्रम

मुंबई (वृत्तसंस्था) : वीज महानिर्मिती कंपनीनं काल ९ मार्च रोजी १० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती करून, औष्णिक वीज निर्मितीमध्ये एक नवा विक्रम रचला आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नीतीन राऊत...

१५ मेपासून आतापर्यंत ९ लाख ४७ हजार ग्राहकांना घरपोच मद्य विक्री

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप  यांची माहिती मुंबई : दि.१५ मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 5 जून 2020 या काळात...

मानधन योजनेअंतर्गत साहित्यिक, कलावंतांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राबविली जाते....

एसटी महामंडळाचं जादा वाहतूक अभियान’सुरू होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात १ मे पासून १५ जून पर्यंत उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळानं जादा वाहतूक अभियान’सुरू केलं आहे. या अभियानाच्या दहा दिवसांतच महामंडळाच्या धुळे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही ११ टक्क्यांनी...

लॉकडाऊन काळात २३,९२५ व्यक्तींना अटक, ६ कोटी ७८ लाखांचा दंड

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : राज्यात  लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ८ जूनपर्यंत  कलम १८८ अंतर्गत १,२४,१०३ गुन्ह्यांमध्ये २३,९२५ व्यक्तींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ८१...

राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत बाठीया आयोगाच्या अहवालाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं आज स्वीकारल्या, आणि त्या नुसार निवडणुका घेण्याचा आदेश...

राज्यातील ओबीसी बांधव राजकीयदृष्ट्या तटस्थ – हेमंत पाटील

सत्तासंघर्षाऐवजी वंचितांकडे लक्ष देण्याचे राजकीय पक्षांना 'आयएसी'चे आवाहन मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा देत थेट सरकारमध्येच शामिल झाले असल्याने एरवी 'फ्रंट...